New Small Saving Scheme :ही योजना देईल महिलांना 7.5% व्याज

New Small Saving Scheme एक महत्त्वाची सूचना जर तुम्हाला कुठल्याही अनोळखी नंबर वरून फोन आला व त्यांनी सांगितले. तुमच्या पोस्टातील खाते हे आज बंद होणार आहे आणि याचे कारण तुमची केवायसी अपडेट नाही म्हणून सस्पेंड करण्यात आली आहे तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. नवी योजना नवे व्याजदर आधार अपडेट करा, नाही तर अनुदान विसरा या … Read more

Anganwadi Mandhan :अंगणवाडी सेविकांना आता १० हजार रुपये मानधन

Anganwadi Mandhan मानधन वाढीसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने १. एप्रिलपासून राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली आहे. १ एप्रिलपासून वाढ; दोन लाखांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मानधनी कर्मचारी Anganwadi Mandhan वाढ अशी…. (रुपयांमध्ये) कर्मचारी सध्याचे मानधन सुधारित मानधन अंगणवाडी सेविका ८३२५ … Read more

Farmers Suicides :धक्कादायक, मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी कवटाळताहेत मृत्यूला

Farmers Suicides मराठवाड्यातील ४० टक्के शेतकऱ्यांना गेल्या हंगामात बँकांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतकन्यांना महागड्या व्याजाने सावकारी कर्ज घ्यावे लागले. तीन महिन्यांत २१४ आत्महत्या : सावकारी कर्जाचा जाच, अवकाळीमुळे हतबलता अजून माहितीसाठी येथे क्लिक करा बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या Farmers Suicides आता प्रशासन करणार सर्व्हे… नवीन वर्षांतील ९० दिवसांत २१४ आत्महत्या छत्रपती संभाजीनगर 23 जालना … Read more

Kanda Anudan :कांदा उत्पादकांना अनुदानासाठी ई-पीक नोंदणीची अट

Kanda Anudan कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३५० रुपये प्रति क्विटल अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले. अनुदानासाठी अर्जदेखील मागवण्यात आले आहेत, मात्र त्यासाठी शासनाने ई-पीक नोंदणीची जाचक अट घातली आहे. शेतकऱ्यांमध्ये संताप विक्री पावती ग्राह्य धरण्याची मागणी कडधान्य कडाडले, ज्वारीही महाग, खायचे काय? किचनचे बजेट बिघडले Kanda Anudan मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना भेटणार हजारो क्विटल कांदा खरेदी दाखवून मिळणारे … Read more

Tar Bandi Yojana Maharashtra :तार बंदी योजना महाराष्ट्र 2022

Tar Bandi Yojana Maharashtra शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वकांशी योजना म्हणून ज्या योजनेकडे पाहिले जात त्या योजनेच नाव आहे तार बंदी योजना. महाराष्ट्र सरकार तर्फे 2022 मध्ये शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची योजना या ठिकाणी तयार केलेले आहे आणि त्या योजनेचे नाव आहे तार बंदी योजना महाराष्ट्र 2022. शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आणि त्या संबंधित सर्व गोष्टीसाठी कोणकोणत्या प्रकारची … Read more

Apply Kusum Yojana Online :कुसुम सोलर पंप योजना संपूर्ण माहिती

Apply Kusum Yojana Online भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश असून सध्या भारतामध्ये 30 दशलक्ष हून अधिक कृषी पंप स्थापित आहे. आणि त्यामध्ये जवळजवळ दहा लक्ष ठेवून अधिक कृषी पंप हे आजही डिझेलवर आधारित आहे. त्यामुळे या पंपांना सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याची गरज असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना दिवसा शेतीला पाणी देता यावं यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन … Read more

Panjabrao Dakh :डकसाहेब हवामानाचा अंदाज लावतात कसा

Panjabrao Dakh सध्या महाराष्ट्रात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस पडतो. तस हे सुरू व्हायला पाऊस पडायचा पण अवकान नसतो जरा आभाळ भरून आलं की शेतकऱ्याच्या कपाळावर पहिले आठी येते. कुठे पेरणी करायची असते कुठे पीक हातात येणार असतं आणि हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून घेतो. आता पाऊस कधी येणार कधी उघडणार किती येणार … Read more

Government schemes complaint : आता शासकीय योजनांसंदर्भात ऑनलाइन तक्रार करता येणार

Government schemes complaint ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. अशावेळी शासकीय साहेबांकडून योग्य ती माहिती किंवा मार्गदर्शन मिळणं गरजेचं असतं आणि नेमकी हीच माहिती आणि हेच मार्गदर्शन न मिळाल्यास सर्वसामान्य माणसाचं किंवा सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक … Read more

Annasaheb Patil Loan Scheme :अण्णासाहेब पाटील महामंडळ सुधारित कर्ज योजना

Annasaheb Patil Loan Scheme ह्या योजनेमध्ये काय बदल झालेला आहे आणि विस्तारित योजना कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अण्णासाहेब पाटील ही कर्ज पकड योजना आहे म्हणजे जे व्यवसाय करतात आणि त्यांना शासनाचा लाभ घ्यायचा आहे त्यासाठी अण्णासाहेब पाटील योजना ही राबवली जाते. शासनाच्या योजना म्हणलं की कालांतराने बदल हा होतच असतो. तर अण्णासाहेब … Read more

Krushi Vibhag Saralseva Bharti :कृषी विभागात सरळ सेवा भरती

Krushi Vibhag Saralseva Bharti महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांमध्ये सरळ सेवेने पद भरण्यासाठी जाहिरात स्पष्ट झालेली आहे. सहा तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. सरळ सेवेमधील गट-क ची पद भरली जात आहे. ह्या विषयी सर्व माहिती खालील प्रमाणे आहे. कृषी विभागाची जाहिरात आता आलेली आहे. राहिलेल्या पदांची देखील जसं की कृषी सहाय्यक उग्र आहेत त्यांची ही … Read more

error: Content is protected !!