Navin Lagvad Anudan 2023 :पेरणीसाठी प्रत्येक शेतकऱ्यांना एकरी 10 हजार रुपये

Navin Lagvad Anudan 2023

Navin Lagvad Anudan आता लवकरच पेरणीला सुरुवात होणार आहे. सर्व शेतकरी बांधव आणि त्यासाठी शेतकऱ्यांचा या अवकाळी पावसामुळे मागच्या महिन्यांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे आणि त्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे शेतकऱ्याला पैसा नाहीये. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो याची नोंद घेण्याची आवश्यकता आता सरकारला आहे आणि त्यासंबंधीत विभागीय आयुक्त सुनील … Read more

Panjabrao Dakh Live :महाराष्ट्रातल्या काही भागत होणार अतिवृष्टी

Panjabrao Dakh Live

panjabrao dakh live आज पासून चा नवीन हवामान अंदाज पंजाबराव डख यांनी सांगितलं आहे. सर्व शेतकऱ्यांना राज्यांमध्ये पावसाचे वातावरण तयार होणारे भाग बदलत जाणार आहे. पाऊस पडणार आज एका भागात तर उद्या दुसऱ्या भागात पाऊस पडणारे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घ्यायचा आहे. पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज 18 जिल्ह्यांमध्ये होणार वादळी गारपीठ. … Read more

Maharashtra Budget 2023 : पीक विमा बंद आता मिळणार शासनाचे अनुदान

Maharashtra Budget 2023

Maharashtra Budget 2023 च्या बजेटमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणं 19 एप्रिल 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करून गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुगृह अनुदान योजना ही योजना सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबवली जाते. परंतु याच्या अंतर्गत शेतकऱ्यांचे क्लेम आल्यानंतर सुद्धा विविध कागदपत्र किंवा इतर काही … Read more

Ativrushti Nuksan Bharpai :शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई 23 जिल्ह्यांची यादी आली

Ativrushti Nuksan Bharpai

Ativrushti Nuksan Bharpai मार्च 2023 मध्ये म्हणजेच मागील महिन्यात राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे तसेच इतर मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 23 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांची यादी आली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने जीआर काढून निधी सुद्धा मंजूर केला आहे. हा निधी तात्काळ शेतकऱ्यांना वाटप करण्यास शासन मंजुरी पण दिली आहे. 23 … Read more

Unseasonable Rain :राज्याला पुन्हा अवकळी तडाखा

Unseasonable Rain

Unseasonable Rain वादळी वारा व विजांच्या कडकडाटात शुक्रवारी झालेल्या वळवाच्या पावसाने राज्याला झोडपले असून, वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला झाला. राज्यात ३५ जनावरे दगावले असून आंबा, कांदा, भाजीपाला व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके आणि पशुधन दगावल्याने बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसाच्या तडाख्यातून शेतकरी सावरत नाही तोच … Read more

error: Content is protected !!