VanRakshak Mega Bharti वनविभागा मार्फत 9640 पदांची मेगा भरती करण्यात येणार असल्याची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही जर बारावी पास असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे.
![VanRakshak Mega Bharti](https://atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/04/IMG-20191018-WA0023-1024x768.jpg)
किती पदांसाठी होणार भारती
- वित्तगृह आणि सामान्य प्रशासन विभागात शिंदे फडणवीस सरकारने मोठे भरती काढल्यानंतर आता वनविभागामध्ये सुद्धा तब्बल 9640 पदांची मेगा भरती होणार आहे.
- आणि याबाबतच्या शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि लवकरच जाहिरात सुद्धा येणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
VanRakshak Mega Bharti थोडक्यात
- महाराष्ट्र वनविभाग भरती यावर्षी राज्य शासनाच्या वतीने अनुकंपा सह सर्व विभागातील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू असून त्यानंतर गत राज्यभरात वन विभागातील वनरक्षकांच्या 9640 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
- त्यापैकी 2071 जागा रिक्त आहेत.
- म्हणजेच 9640 पैकी 2071 ह्या जागा रिक्त जागा आहेत.
- शिवाय वनविभागाच्या कामाच्या विस्तार वाढल्यामुळे त्या तुलनेत वनरक्षकांची संख्या कमी पडत आहे.
- या वाढत्या कामाच्या बोजामुळे ६ हजार पेक्षा जास्त पदे नव्याने निर्माण करण्यात आलेली आहे.
- या वाढविलेल्या पदांच्या संख्येच्याही त्याच समावेश असेल त्यामुळे आता वनविभागात मेगा भरती होणार आहे.
- नेमक्या किती पदांवर भरती होणार आहे याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
![](https://atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
विषय
- VanRakshak Mega Bharti वनविभागातील नामनिर्देशनच्या कोट्यातील गट ब (अराजपत्रित), गट क व गट ड या संवर्गातील भरतीबाबत.
- GR मध्ये वनविभागातील गट ब क व ड वर्गातील पदे त्यांची यादी दिलेली आहे.
18000 पदांसाठी पोलिस भारती
- 18000 पदांची जम्बो पोलीस भरती झाली त्याचप्रमाणे आता वनविभागा मार्फत सुद्धा ही मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
- वनरक्षक पदामध्ये समाज असेलच परंतु वनविभागातील गट क आणि गट ड वर्गातील पदांचा सदस्य यामध्ये समावेश असणार आहे.
- त्यामुळे ही सुद्धा एक मोठी जम्बो भरती असणार आहे.
- जे विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये अपात्र झाली असतील किंवा जे विद्यार्थ्यांना बारावी पास झाले असतील तर त्यांच्यासाठी ही एक मोठी सुवर्णसंधी असणार आहे.
- आता जी पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यामध्ये सर्वात आगोदर ग्राउंड घेण्यात आले होते.
- त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
- त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ग्राउंड मध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांना लेखी परीक्षा देता आली नाही.
- त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.
- तर अशा विद्यार्थ्यांसाठी वनरक्षक भरती हा एक गोल्डन चान्स असणार आहे.
![](https://atharvarohi.co.in/wp-content/uploads/2023/04/clickhere-click-1.gif)
परिक्षा स्वरूप
- कारण वनरक्षक भरती मध्ये सर्वात आधी 120 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- आणि त्यानंतर ग्राउंड घेतली जाणार आहे.
- जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत असतील तर त्यांनी आता लवकरात लवकर अभ्यासाला लागा.
- एक संधी गेली असती तरी दुसरी संधी तुमच्यापुढे आहे आणि ही संधी हातातून जाऊ द्यायची नाहीये.